पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुण्यातील श्री क्षेञ अष्टविणायकापैकी एक श्री चिंतामणि थेऊर या गावातील जाधववस्ती या ठिकाणी काहि लोकांना अजुन पाहिजे तशी मदत पोहचली नाहि,ज्यांना मिळाल त्यांनाच मग बाकिच्यांनी करायच काय या अडचणीत अनेक लोक आहे,ज्यांना एकवेळ मिळाल तर पुढच काय या विचारत अनेक लोक आहेत,संध्याची परिस्थिति पाहता सगळ्यांचीच उपासमार होत आहे,जसा आकाशात एकच चंद्र उगवतो तसाच या जाधववस्ती मधील एका सर्वसाधारण माणुस (रामदास बाजीराव जाधव) या परिस्थिति लोकांना काहितरी फुल ना फुलाची पाकळि का होइना मदत करण्याचे ठरवले ,पण घरात रामदास बाजिराव जाधव दोन मुले (निवास ,महेश)एक सुन(निकिता) बायको(संगिता) असा परिवार पण मदत करावी तरी कशी दोन्हि मुलांना काहि कामधंदा नाहि सर्व कुटुंब फक्त किराणा दुकानावरच घर चालत असे, किराणा दुकान चालत नसे,तर संध्याच्या परिस्थिति मुळे बंद ठेवावे लागत.तरिपण मदत करण्याची इच्छा मनोमन सतवत होती, अजित हरिभाऊ पवार यांच्या सहकार्याने २०० किलो साखर आणी ५ रु ची चहापावडर असे किट तयार करुन ते जाधववस्ती मधील २०० गरजुवंत कुटुंबांना एक हातभार लावला.खरच रामदास बाजिराव जाधव व त्यांच्या कुटुबियांनी आणि अजित हरिभाऊ पवार नॅशल सोशलिस्ट पार्टी चिञपट कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी जे सहकार्य केले असेच काहि लोकांनी त्यांचा आदर्श घेवु गरजुंना मदत केली पाहिजे,दिवस निघुन जातिल पण मिळलेल आशिर्वाद कधीच वाया जात नाहि