उरुळी कांचन  ग्रामपंचायत व पत्रकार  यांच्या मुळे पुणे जिल्ह्यातील  पहिला गुन्हा दाखल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*उरुळी कांचन  ग्रामपंचायत व पत्रकार  यांच्या मुळे पुणे जिल्ह्यातील  पहिला गुन्हा दाखल*  


जीवनावश्यक वस्तू बाजार मूल्य भावापेक्षा अधिक भावाने विक्री  केल्याने उरळीकांचन येथे एका व्यापार्‍यावर   गुन्हा दाखल करण्यात आला आहे  .कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लाँक डाऊन केला .यावेळी पंतप्रधान ,मुख्यमंत्री ,जिल्ह्याधिकारी , तहसीलदार, ग्रामपंचायत  यांनी जीवनावश्यक गोष्टींचा काळाबाजार न करण्याचे आवाहन केले होते .पण अनेक गावात हा काळाबाजार सुरू असुन उरुळी कांचन येथील प्रकारामध्ये  सकाळी नुसतीच नोटीस देऊन सोडण्यात आले . पण पत्रकार  यांनी कारवाईचा  हा फार्स कशासाठी असे लिहीताच  व ग्रामपंचायतीने तलाठी बदलीची जोरदार  मागणी उपमुख्यमंत्री 
अजितदादा पवार यांच्या कडे केली .असता लगेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे .असाच प्रकार लोणी काळभोर येथे घडला असता पोलीस प्रशासनाने कार्यवाहीची  अपेक्षा ठेवली असताना  सुद्धा  वरिष्ठांच्या आदेशावरुन महसूल विभागाने   नुसतीच नोटीस देऊन सोडण्यात आले . मग एका गावात एक न्याय व दुसऱ्या गावात एक न्याय हे कसे ?


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image
मा. श्री. किशोर शितोळे यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 
Image