माजी केंद्रीय मंत्री
*श्री.यशवंत* *सिन्हा* यांनी
केंद्र सरकारने लागू केलेल्या *NRC* आणि *CAA* कायद्याच्या विरोधात
मुंबई ते कलकत्ता पर्यंत
गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे,
त्यांचे स्वागत औंधगाव येथील कस्तुरबा गांधी वसाहत येथे
त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री *मा पृथ्वीराज चव्हाण साहेब*
उपस्थित होते,
या वेळी *अभय छाजेडजी,संजयजी बालगुडे,
मा.स्थायी समिती सदस्य तथा
मा.नगरसेवक कैलासदादा गायकवाड*
व इतर काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते,
पदाधिकारी आणि
महिला बहुसंख्येने उपस्थित राहून ,
या यात्रेचे जोरदार स्वागत केले.
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------
■★■★★■★◆★◆★◆★
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......
बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी
*संपादक संतोष सागवेकर*
*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*
*वर संपर्क साधावा*
*साप्ताहिक पुणे प्रवाह*
*Youtube _ Facebook* _
*Instagram Twitter*
*वर ही*
*आता पुणे प्रवाह*
..................
*वरील सर्व पेज लाईक* -
*सबस्काईब करून*,
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....*
★★★★
*सदैव राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏