परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यात भातशेतीचे प्रचंड नूकसान .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यात भातशेतीचे प्रचंड नूकसान . 


   कर्जत :- एकीकडे कोरेनोचे संकट गळ्याला फास आवलत असताना , दुसरीकडे परतीच्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान, कोसळलेल्या पावसाने कर्जत तालुक्यातील लोभेवाडी गावातील शेतकरी कृष्णा नागो लोभी या शेतकऱ्यांनी दिड यकरवर भातचे पिक घेतले जाते . तर या ठिकाणी या शेतकऱ्यांला प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे घरतील परपंच त्याच्या येणाऱ्या भातशेतीच्या पिकावर अवलंबून असतो . 


                     या ठिकाणी भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर कोविडच्या संकटामुळे पाच माहीने झाले या ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांनी कराव तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे . 


                    या शेतकऱ्यांचे एकच म्हणणे आहे. कि अधिकार्याने प्रतेशात येऊन या ठिकाणी झालेल्या भातशेतीच्या पिकाची पाहाणी करावी. 


   शेतकरी :- कृष्णा नागो लोभी , राहणार लोभेवाडी